नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या IC-814 चित्रपटावरून झालेला वाद का सुरू होता?

  नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या IC-814 चित्रपटावरून झालेला वाद सध्या चर्चेत आहे. विमान हायजॅक करून अफगाणिस्तानातल्या कंदाहारला नेण्यात आलं होतं त्यावर आधारित आहे. हे विमान हायजॅक करणाऱ्या व्यक्तींच्या नावांवरून वादाला सुरुवात झाली. विमान हायजॅक करणाऱ्यांची नावे मुद्दाम चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला, शंकर अशी नावे मुद्द्यांम देण्यात आले असा आरोप सोशल मीडियावरून करण्यात आला आणि त्यानंतर IC-814 […]

Continue Reading

भारतातील सर्वात श्रीमंत दहा बँका?

मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे खाते हे कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार पैसे जमा असतो. भारतातील बँका गरजू व्यक्तींना लोन देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करत असतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय का? की या बँकांकडे किती पैसा असेल? आणि यांचा मालक कोण आहे? आज आपण भारतातील सर्वात […]

Continue Reading

रिफायनरी म्हणजे काय? त्यासाठी समुद्रकिनाराच का लागतो?

बार्शी सालगावमध्ये प्रस्तावित ऑइल रिफायनरीला स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध करताना दिसतायत. रोजगार निर्मिती आणि विकास याबाबत शासनाकडून आश्वस्त केलं जाऊनही प्रदूषण, स्थलांतर आणि परंपरागत उत्पन्नाचं साधन नष्ट होण्याच्या भीतीने अनेक नागरिक विरोध करत असल्याचे सांगितले जाते. काही वर्षापूर्वी हा प्रकल्प नानारला होणार होता, तेव्हा सुद्धा तिथेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. आता […]

Continue Reading

जगातील सर्वात श्रीमंत 10 शहरे कोणती?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? यातील सर्वात श्रीमंत देश कोणता? अशा प्रश्नांची चर्चा बऱ्याच जणांना मध्ये सातत्याने होत असते. परंतु जगात सर्वात श्रीमंत शहर कोणती आहे असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर याचे उत्तर बऱ्याच जणांना माहिती नसेल. हेंली अँड पार्टनर यांच्यामते संपूर्ण जगभरात 3 लाख 40 हजार पेक्षा जास्त करोडपती आहेत. सर्वात जास्त […]

Continue Reading

कच्चा तेलाच्या किमती वाढल्यास देशांवर काय परिणाम होतो?

महागाई, कर्ज व्याजदर, बेरोजगारी सगळच वाढल्यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा अचानक वाढली आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो की, आता भरीस भर म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा वाढणार का? कच्चा तेल का महागले? आणि त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? सौदी अरेबिया, इराण, इराक व इतर आखाती देश […]

Continue Reading

ऑस्कर कोण देत? विजेता कसे ठरतात?

दर काही महिन्यांमध्ये आपण एखादा चांगला सिनेमा पाहतो, त्याला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळते, बॉक्स ऑफिसवर तो बक्कळ कमाई करतो. मात्र, आपण बघतो की, जेव्हा ऑस्कर पुरस्कार जाहीर होतो तेव्हा तो दुसऱ्या भलत्याच एका चित्रपटाला दिला जातो. चला तर जाणून घेऊ असं का होतं? आपल्या सर्वांना एक प्रश्न कधीतरी निर्माण झाला असेल की, ऑस्कर पुरस्कार नेमके […]

Continue Reading

म्हणून साऊथ मुंबईत रिक्षा बंदी आहे ?

तुम्ही मुंबईचे आहात का? असे विचारल्यावर साऊथ मुंबईवाले नाही आम्ही साऊथ मुंबईचे असे तोऱ्यात सांगतात. त्याचा हा तोरा पुणेकरांना पण पुरून उरणारा असतो. पण प्रश्न असा पडतो की, एरवी ऐक्याच प्रतीक म्हणून मिरवणारी मुंबई या बाबतीत अशी विभागली का? मुंबई आणि साऊथ मुंबई आता काय फरक आहे आणि हा फरक ओळखायचा कसा? मुंबईत काही ठराविक […]

Continue Reading

भारतातील सर्वात मोठे 10 आयटी कंपन्या!!

आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्लोबल पंड्यामिक परिस्तिथीमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये प्रगती पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाची आयडी सेंटर मधील रँक ही 48 इतकी आहे. आयटी सेक्टरमध्ये आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आज आपण भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या बद्दल जाणून घेणार आहोत. […]

Continue Reading

म्हणून कोरेगावाला पुण्याचे फॉरेन म्हणतात..

अनेक लोकांना प्रश्न निर्माण होत असतात की, पुण्यात कोरेगावमध्ये राहण्यास किती खर्च येतो तसेच त्याला इतकं मोठं का समजलं जातं.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरेगाव पार्क जमिनीबद्दल आणि पुण्यातल्या परिसराविषयी सांगणार आहोत. कारण कोरेगाव पार्क म्हणजे कोणी जाऊन राहावा असा विषय नाही, तर कोरेगाव पार्क म्हणजे मोठा विषय. पुण्यातील कोरेगाव पार्क म्हणजे एक प्रीमियम लोकेशन होय. […]

Continue Reading

मूठभर असलेले पारशी लोक इतके श्रीमंत कसे?.

मिठापासून ते रणगाड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती करणारे टाटा असतील किंवा लस बनवणारे सायरस पूनावाला. याचबरोबर बांधकाम उद्योगातील अग्रणी शापूरजी पालनजी असतील किंवा टेस्टक्सटाईलचे वाडीया, त्या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे हे सगळे पारसी समुदायामधील आहेत. संख्येने मूठभर असणारे पारसी लोक भारताच्या उद्योग क्षेत्रावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कारण फक्त आताच नाही तर तब्बल […]

Continue Reading