गृहकर्ज म्हणजे काय? त्याचे नियोजन कसे करावे? जाणून घ्या!!

  दर महिन्याला तुमचा पगार कुठे-कुठे करत होतो? घरातलं सामान, वेगवेगळी बिले, शाळा-कॉलेजची फी, महिन्याचा बस, बस पास, सगळ्यात मोठा हिस्सा असतो घर भाडे किंवा गृहकर्ज. आपल्यापैकी अनेकजण आहे ज्यांना घर किंवा होम लोन करायचे आहे. मात्र, त्यावरील व्याज, इनकम टॅक्स, बाकी सगळं गणित या गोष्टीची अनेक लोकांना किचकट वाटत असतात. चला तर मग आज […]

Continue Reading

खरंच!! डॉलरच्या वाढत्या किंमतीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो का?

  गेल्या काही दिवसाच्या घडामोडी पाहिल्या तर शेअर बाजारात घसरण सुरू आहे आणि या महागाईच्या दराने उच्चांक गाठला आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची जबरदस्त घसरण झालेली आहे. आता कदाचित असं वाटू शकतं की, शेअर बाजारात थोडीफार गुंतवणूक आहे तर त्याच्याशी आपला संबंध आहे. महागाई तर रोजच्या आयुष्याचा भाग आहे. मात्र, डॉलर- रुपयाचा जे काही चाललंय त्याच्याशी […]

Continue Reading

महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला 10 आमदार कोणते? जाणून घ्या!!

  मित्रांनो नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली, यामध्ये 220 जागा मिळवत महायुती सरकारने विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडी फक्त पन्नास जागा मिळवता आलेले आहेत. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवारनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून विजय मिळवला आहे. आजपर्यंत अजित पवारही महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे ओळखले जायचे. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचाही रेकॉर्ड मोडला आहे, अशातच आज […]

Continue Reading

महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झालेले पाच जिल्हे कोणते?

  मित्रांना नुकतेच विधानसभेच्या 288 जागांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात मतदान पार पडले. या वेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुथवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा या वेळेस मतदान वाढल्याने अधिकच चुरस निर्माण झाली होती. एका आकडेवारीनुसार 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या महाराज सरासरी 65.11 टक्के मतदान झाले आहे. तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत […]

Continue Reading

आगाखान पॅलेस !! पुण्यातील सुप्रसिद्ध असे एक पर्यटनस्थळ..

मित्रांनो पुण्यातील आगाखान पॅलेस हे त्याचे स्थापत्य वैभवासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वसाठी प्रसिद्ध असलेले लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. जे महाराष्ट्र बरोबर अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते. त्याला भेट देण्यासाठी सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची मोठी गर्दी आपल्या पॅलेसमध्ये पाहायला मिळते, अशातच आज आपण पुण्यातील आगाखान पॅलेस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.. आगाखान पॅलेस ही पुणे शहरातील एक महत्त्वाची […]

Continue Reading

भारतातील सर्वात लहान 5 राज्य कोणती? जाणून घ्या!!

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहिती असेल की, आपला भारत देश क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा सातवा देश आहे. भारतातील एकूण राज्यांचा केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर भारतात राजकीय दृष्ट्या 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. बऱ्याच जणांना भारतातील सर्वात मोठ्या राज्य बद्दल माहिती असेल, परंतु सर्वात लहान राज्य फार कमी लोकांना माहिती आहे. कारण की […]

Continue Reading

इस्रोने स्पेस मिशनमध्ये लडाखची का निवड केली? जाणून घ्या!!

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळवीर चंद्रावर मंगळावरचे पाठवण्याचे मोहिमेची तयारी करते हे आपल्याला माहिती आहे. पण यासाठी एक प्रकारची रंगीत तालीम म्हणजे भारतात लडाखमध्ये प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. भारताचं पहिलं स्पेस मिशन सुरू करत असल्याचे जाहीर केले. भविष्यातल्या अंतरालसाठीची पृथ्वीवरती करण्यात येणारी ही तयारी असते. तर काय करतात या स्पेस मिशनमध्ये? यासाठी लडाखची […]

Continue Reading

मुंबई जवळची सर्वात सुंदर 5 पर्यटन स्थळे !! जाणून घ्या!!

आपल्या भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे. ज्याला पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जायचे. अनेकदा मुंबई या शहराला स्वप्नांची शहर म्हणूनही ओळखले जाते. मुंबईमध्ये असणाऱ्या अनेक पर्यटन स्थळांचा आडवा तुम्ही घेतला असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का? शहराजवळ आणि सुंदर पर्यटनस्थळे आहेत! […]

Continue Reading

जगातील सर्वात महागडी 10 फळे कोणते?जाणून घ्या!!

मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये सर्वसाधारणपणे घरात वापरले जाणारे फळांची सर्वात जास्त किंमत 200 ते 400 रुपये प्रति किलोपर्यंत असते. ज्यामध्ये सफरचंद, आंबा, द्राक्षे, खरबूज, पेरु अशा अनेक फळांचा समावेश होतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? जगातील काही देशांमध्ये अशी अनेक फळं आहेत इतकी महाग असतात की त्यांना विकत घेणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात नाही, अशातच आज […]

Continue Reading

भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ले कोणते? जाणून घ्या!!

आपल्या भारत देशामध्ये कित्येक सुंदर आणि आकर्षक असे किल्ले आहेत. भारतात असणाऱ्या प्रत्येक किल्ल्यामागे एक इतिहास दडलेला आहे. हे किल्ले दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच धोकादायक देखील आहेत. भारतातील अशा किल्ल्यांना भेट देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे, अशातच आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात खतरनाक किल्ले कोणते? याची माहिती देणार आहोत.. ◆ गोलकोंडा किल्ला : […]

Continue Reading